शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बदलत्या हवामानाचा विविध पिकांच्या मॉडेल्सवर परिणाम होतो आहे. त्याचा अभ्यास महत्वाचा असून त्यानुसार पिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बदलत्या हवामानाचा विविध पिकांच्या मॉडेल्सवर परिणाम होतो आहे. त्याचा अभ्यास महत्वाचा असून त्यानुसार पिक नियोजन गरजेचे असल्याचे मत गुजरातमधील आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व ग्रामीण विकास व शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्रात डॉ. वार्ष्णेय बोलत होते. या ऑनलाईन चर्चासत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, सेंटर फोर एज्युकेशन, रिसर्च एन्ड ग्रोथ (सीईआरजी)चे उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार सहभागी झाले होते.

डॉ. वार्ष्णेय म्हणाले, “वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण, वृक्षतोड, वणवा, औष्णिक विद्युत केंद्र अशा विविध कारणांमुळे तापमान वाढत आहे. त्याचाही अभ्यास व्हायला हवा.” डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले की, अशा वातावरणाचा विचार करून कमी कालावधीत तयार होणाऱ्या, कमी पाण्यावर तग धरू शकणाऱ्या, कीड व रोगास प्रतिकार करू शकणाऱ्या पिकांच्या जाती, हवामानाबद्दल पूर्वसूचना देणारे मॉडेल्स यावर संशोधन आवश्यक आहे.