शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

वरवंडमध्ये बेकायदेशी मत्सशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST

भारत देशा मध्ये मांगूर माशाची शेती करण्यास बंदी असताना याची सर्रास शेतील केली जात आहे तरी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष ...

भारत देशा मध्ये मांगूर माशाची शेती करण्यास बंदी असताना याची सर्रास शेतील केली जात आहे तरी प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मांगुर माशाच्या वाढीसाठी कुजलेले मास, नासलेली अंडी खाद्य पदार्थ म्हणून पाण्यात टाकले जातात, त्यामुळे पाणी दुषित होते शिवाय अरगुलोसिस सारखे रोग माशांना होतात. मांगूर मास्याच्या खाण्याने कॅन्सरोजन्य आजार होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

तरीही वरवंडमधील व्हिक्टोरिया तलाव शेजारी मांगूरची शेततळी करण्यात आली आहे. केवळ एक दोन नव्हे तर तब्बल दहा ते अकरा शेततळ्यातून शेती केली जाते. हा व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे. या तळ्यातून पुणे, मुंबई, नाशिक आदी मोठ्या शहरात मासे पाठवले जातात.

--

व्हिक्टोरिया तलावातील जैवविविधता धोक्यात

--

व्हिक्टोरीय तलावाशेजारीच मांगूर माशांची शेततळी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या तळ्यातील अनेक मासे व्हिक्टोरीया तलावातही टाकण्यात आली आहेत. हा मासा नरभक्षक असल्याने या तळ्यातील इतर जातीची मासे कमी झाले असून जैवविविधताही धोक्यात आली असल्याच नागरिकांनी

शेजारी असणाऱ्या व्हिक्टोरिया तलावात जास्त झालेले मासे टाकून दिली असल्यामुळे तलावातील मासे कमी झाले असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

चौकट- असे मोठ्या प्रमाणात बंदी असणाऱ्या माशाची पैदाईस करून नियमाची पायमल्ली करण्यात आली आहे.

--

०६वरवंड मांगुर मासे

फोटो ओळ- शेततळे व मासे