शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 25, 2015 00:39 IST

सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे

पुणे : सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे आत्मविकासाकडे दुर्लक्ष होत चालल्याचे दिसत आहे असे मत लेखक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.महायोगी श्रीअरविंद विचार मंच आयोजित श्रीअरविंद व्याख्यानमाला आयोजित केली होती त्यावेळी ते निवारा सभागृह या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण दिक्षित, मीरा दीक्षित, डॉ. अंशुमती दुनाखे आदि उपस्थित होते. तसेच याप्रसंगी मीरा दीक्षित लिखित आत्मविश्वास: माताजींच्या सानिध्यातील या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.तर डॉ. अंशुमती दुनाखे यांचे महामानव श्रीअरविंद या विषयावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते.जोशी म्हणाले, आत्मविकास करण्यासाठी मनामध्ये एका प्रकारची मोठी विलक्षण ताकद असते. ते नेहमी प्रसन्न ठेवावे लागते. यासाठी आत्मगूढ तयार करणे आवश्यक असते. तसेच सध्या एकांत व एकाग्रता ही मुल्ये हरवत चालली आहे यासाठी आजच्या काळात महायोगी श्रीअरविंद यांचे तत्वज्ञान महत्वपूर्ण आहे.महायोगी श्रीअरविंद हे विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर यापैकीच एक होते. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते तसेच ते अत्यंत हुशार व विचारशीलदेखील होते. देशासाठी झपाटलेल हे व्यक्तीमहत्व होतं.तसेच देशाचा विकास करायचा असेल तर चळवळ ही जनसामान्यापर्यत पोहोचली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील होते. इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी सशस्त्र क्रांती केली पाहिजे असे त्यांचे विचार होते.अशी माहिती डॉ. अंशुमती दुनाखे यांनी महामानव अरविंद या व्याख्यानमालिकेत दिली.(प्रतिनिधी)