शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्पर्धेत टिकायचे असेल तर अकरावीच्या अभ्यासाला लागा : चाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

सध्या १० वीतून अकरावीत गेलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी चाटे शिक्षण समूहातर्फे झुमद्वारे मार्गदर्शन आयोजित केले होते. प्रा. फुलचंद ...

सध्या १० वीतून अकरावीत गेलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी चाटे शिक्षण समूहातर्फे झुमद्वारे मार्गदर्शन आयोजित केले होते. प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

चाटे म्हणाले की, पुढील दोन वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही सीईटी/जेईई/नीटची परीक्षा द्याल, त्यावेळेस तुमच्या समोर अनेक आव्हाने असतील. तेव्हा जर तुमच्याकडे या प्रवेशपरीक्षांचे चांगले गुण असतील तरच तुम्हाला त्या संधी मिळवता येतील. अकरावी- बारावीमध्ये तुम्ही प्रवेशपरीक्षांची तयारी कशी करता आणि किती वेळ करता, यावरून तुमचे या परीक्षांचे गुण अवलंबून असतात.

सीबीएसई/स्टेट बोर्ड यांच्या अकरावीच्या प्रवेशाबाबत नियम ठरतील. परंतु, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी थांबून चालणार नाही. म्हणूनच चाटे रेसिडेन्सीयल कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्यातच अकरावीची बॅच चालू करून महाराष्ट्रातील विद्यार्थी तयारीला लागतो. हा कॅम्पस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी सोबत सीईटी/जेईई/नीटची तयारी करून घेण्यासाठीच तयार केलेला आहे, असे यावेळी प्रा.चाटे म्हणाले.

फोटो - फुलचंद चाटे