शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

स्वातंत्र्याचे मोल न कळाल्यास स्वैराचार होईल : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:53 IST

देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे.

पुणे : देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेकांच्या बलिदान आहे. हे विसरता कामा नये. ब्रिटीशांनी जाताना देखील तोडा फोडीचे राजकारण केले. विष पसरवले. यासगळ्याचा अभ्यास करुन स्वातंत्र्याचा आदर राखण्याचीगरज आहे. मिळालेल्य स्वातंत्र्याची किंमत न उरल्यास समाजात स्वैराचार पसरण्यास वेळ लागणार नाही, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन-लातुर ‘रौप्यमहोत्सव’ वर्षानिमित्त हैद्राबाद मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सेनानीच्या शौर्यगाथा नवीनपिढीला माहिती व्हाव्यात याहेतूने समितीने उपक्रमाचेआयोजन केले होते. गोखले सभागृह येथे माजी आमदार उल्हास पवार, डॉ.प्राचार्य सोमनाथ रोडे, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अ‍ॅड. मनोहर धुमारे, डी. टी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.बापट म्हणाले, खरा इतिहास हा पुस्तकातून नव्हे तर संवादातून समजावून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य त्यामागील भावना,इतिहास हे समजून घेवून समाजात वागावे लागेल्यावेळी ‘अनासक्त कर्मयोगी : पूज्य बाबासाहेब परांजपे’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले.