शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचे मोल न कळाल्यास स्वैराचार होईल : गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:53 IST

देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे.

पुणे : देशाला कुठल्या परिस्थितीत आणि किती संघर्षाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यामागे अनेकांच्या बलिदान आहे. हे विसरता कामा नये. ब्रिटीशांनी जाताना देखील तोडा फोडीचे राजकारण केले. विष पसरवले. यासगळ्याचा अभ्यास करुन स्वातंत्र्याचा आदर राखण्याचीगरज आहे. मिळालेल्य स्वातंत्र्याची किंमत न उरल्यास समाजात स्वैराचार पसरण्यास वेळ लागणार नाही, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन-लातुर ‘रौप्यमहोत्सव’ वर्षानिमित्त हैद्राबाद मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सेनानीच्या शौर्यगाथा नवीनपिढीला माहिती व्हाव्यात याहेतूने समितीने उपक्रमाचेआयोजन केले होते. गोखले सभागृह येथे माजी आमदार उल्हास पवार, डॉ.प्राचार्य सोमनाथ रोडे, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अ‍ॅड. मनोहर धुमारे, डी. टी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.बापट म्हणाले, खरा इतिहास हा पुस्तकातून नव्हे तर संवादातून समजावून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य त्यामागील भावना,इतिहास हे समजून घेवून समाजात वागावे लागेल्यावेळी ‘अनासक्त कर्मयोगी : पूज्य बाबासाहेब परांजपे’ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन बापट यांच्या हस्ते करण्यात आले.