शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

संकटांवर मात करून आदर्श शेती

By admin | Updated: September 5, 2015 03:22 IST

स्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते.

शैलेश काटे, इंदापूरस्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते. निमगाव केतकी जवळच्या राऊतवाडी येथील सिंधूबाई लक्ष्मण राऊत या ६४ वर्षे वयाच्या शेतकरी महिलेने हे दाखवून दिले आहे. वयाच्या ३८व्या वर्षी विधात्याने माथ्यावर वैधव्याचा शाप लिहिला. पदरात एकुलता एक मुलगा, त्याचे शिक्षण, पालनपोषण व घर चालवण्याची जबाबदारी सिंधूबार्इंवर येऊन पडली. सोबत कर्तसवरतं कुणीच नव्हतं. होती तीन एकर जिरायती जमीन. ६३ फूट खोल कोरडी विहीर. मात्र न डगमगता, सिंधूबार्इंनी पडेल ते कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तो प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागला. सन २००४पासून गेल्या दोन वर्षांपर्यंत तीन वेळा रानात बोअर खोदल्या. पण एकदाही पाणी लागलं नाही. हिंमत न हारता, शिक्षक असणाऱ्या मुलाला शिक्षक पतसंस्थेतून साडेतीन लाख रुपये कर्ज काढावयास लावले. त्या रकमेतून रानातील बारा गुंठ्यांत ६० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे तयार करून घेतले. शेजारच्या शेतकऱ्याच्या विहिरीतून ३०० रुपये प्रतितास प्रमाणे पाणी घेऊन शेततळे भरले. त्यावर ठिबक सिंचन संच जोडून घेतला.शेळगाव परिसरामध्ये तेल्या रोगामुळे डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेबहारमध्ये सुमारे ६० टक्के नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये आता हस्तबहार छाटणीला सुरुवात झाली आहे. येथील १० टक्के लोकांनी बागा काढून टाकल्या आहेत. तेल्याचे जिवाणू सुप्तावस्थेत दीर्घकाळ राहात असल्यामुळे योग्य वातावरणात त्याची वाढ होऊन अचानक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- भजनदास पवार (डाळिंब उत्पादक, शेळगाव)