शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली.

बदलापूर : बारावीचा निकाल लागल्यावर तीन विषयांत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ धावत्या लोकलखाली येऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.बदलापूरच्या रमेशवाडी भागात राहणारी शुभांगी लांघी ही विद्यार्थिनी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात वाणिज्य शाळेत शिकत होती. बुधवारी बारावीचा निकाल लागल्यावर ती विद्यार्थिनी तीन विषयांत नापास झाली होती. या नैराश्येपोटी तिने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी ५ च्या सुमारास तिने ही आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बाबा मला माफ करा. मी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही’ असे नमूद केले आहे. तिच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण लांघी कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत आहे. ती इतक्या टोकाची भूमिका घेईल, अशी अपेक्षा तिच्याजवळील व्यक्तींनीही बाळगली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. या आत्महत्येसंदर्भात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.