शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

केद्रांच्या पथकाचे ‘वरातीमागून घोडे"""" ; अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी नसल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण देखील झाले. अखेर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक पथक डिसेंबरच्या शेवटी पुणे दौ-यावर पाठवले आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर हे पथक येत आहे. दरम्यानच्या काळात नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांकडून दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. यामुळेच केंद्रीय पथकाला झालेले नुकसान नक्की काय दाखविणार असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

पुणे विभागात १४ ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे ८७ हजार ४१६ हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्याला बसला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. विभागात तब्बल एक हजार २९ जनावरे पाण्यात वाहून गेली. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवारी (दि. २३) हे पथक पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.