शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

हिंदू धर्माने जग कल्याणाचा विचार केला : वर्तक

By admin | Updated: May 24, 2015 00:36 IST

‘‘दुसऱ्यांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्यांच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे, आम्ही हिंदू आहोत, असे सांगण्याचा संकोच केला जात आहे.

पुणे : ‘‘दुसऱ्यांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्यांच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे, आम्ही हिंदू आहोत, असे सांगण्याचा संकोच केला जात आहे. मात्र हिंदू धर्माने जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे,’’ असे मत वेदविज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. प. वि. वर्तक यांनी व्यक्त केले.डॉ. प. वि. वर्तक सहस्रचंद्रदर्शन समारोह समितीतर्फे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते वर्तक यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमस प. पू. दादाजी वैशंपायन, ज्येष्ठ विधीज्ञ दादासाहेब बेंद्रे, ‘गप्पाष्टककार ’ संजय उपाध्ये, समितीचे अजय डोंगरे आणि भालचंद्र बोकील उपस्थित होते.शंकराचार्य म्हणाले, की तप करूनही केवळ क्रोधामुळे विश्र्वामित्राला ब्रह्मर्षी ही उपाधी मिळू शकली नाही. अभ्यास आणि संशोधनाबरोबरच संयम या गुणांमुळे डॉ. वर्तक ब्रह्मर्षी झाले आहेत. हिंदू धर्म हा परिपूर्ण असून, आपले १६ संस्कार हे वेदांचे परिपूर्णत्व दाखविणारे आहेत.त्यामुळे धर्माची कास धरून परंपरांचे जतन करूनच आचरण केले पाहिजे. बेंद्रे म्हणाले, की विविध विषयाचा सखोल अभ्यास हा वर्तक यांचा स्थायी भाव आहे. अजय डोंगरे यांनी प्रास्ताविक ,यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.