शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
3
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
4
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
5
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
6
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
7
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
8
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
9
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
10
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
11
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
12
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
13
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
14
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
15
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
16
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
17
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
18
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
19
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
20
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

हिंदू धर्माने जग कल्याणाचा विचार केला : वर्तक

By admin | Updated: May 24, 2015 00:36 IST

‘‘दुसऱ्यांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्यांच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे, आम्ही हिंदू आहोत, असे सांगण्याचा संकोच केला जात आहे.

पुणे : ‘‘दुसऱ्यांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी अपेक्षा ठेवताना आपणही त्यांच्याशी चांगले वागणे हा धर्म आहे, आम्ही हिंदू आहोत, असे सांगण्याचा संकोच केला जात आहे. मात्र हिंदू धर्माने जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे,’’ असे मत वेदविज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. प. वि. वर्तक यांनी व्यक्त केले.डॉ. प. वि. वर्तक सहस्रचंद्रदर्शन समारोह समितीतर्फे करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते वर्तक यांचा सहस्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमस प. पू. दादाजी वैशंपायन, ज्येष्ठ विधीज्ञ दादासाहेब बेंद्रे, ‘गप्पाष्टककार ’ संजय उपाध्ये, समितीचे अजय डोंगरे आणि भालचंद्र बोकील उपस्थित होते.शंकराचार्य म्हणाले, की तप करूनही केवळ क्रोधामुळे विश्र्वामित्राला ब्रह्मर्षी ही उपाधी मिळू शकली नाही. अभ्यास आणि संशोधनाबरोबरच संयम या गुणांमुळे डॉ. वर्तक ब्रह्मर्षी झाले आहेत. हिंदू धर्म हा परिपूर्ण असून, आपले १६ संस्कार हे वेदांचे परिपूर्णत्व दाखविणारे आहेत.त्यामुळे धर्माची कास धरून परंपरांचे जतन करूनच आचरण केले पाहिजे. बेंद्रे म्हणाले, की विविध विषयाचा सखोल अभ्यास हा वर्तक यांचा स्थायी भाव आहे. अजय डोंगरे यांनी प्रास्ताविक ,यशश्री पुणेकर यांनी सूत्रसंचालन केले.