शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहने; अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: April 24, 2017 05:03 IST

कात्रज-मंतरवाडी बायपासवर उरुळीदेवाची व औताडे-हांडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्याप्रमाणावर अवजड वाहने उभी केली जात आहेत.

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बायपासवर उरुळीदेवाची व औताडे-हांडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्याप्रमाणावर अवजड वाहने उभी केली जात आहेत. ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उरुळीदेवाची व औताडे-हांडेवाडी या दोन ग्रामपंचायत हद्दीतून जात असलेल्या कात्रज-मंतरवाडी बायपासच्या कडेला अवजड लोखंडी वस्तू जसे सळई, पाईप, पत्रे, इ. मोठमोठी गोदामे व दुकाने आहेत. या दुकानातून व गोदामातून दररोज मोठ्या प्रमाणावर या अवजड वस्तूंची आवक-जावक होत असते.बाहेर ठिकाणाहून अवजड माल घेऊन आलेली वाहने बऱ्याच वेळा बायपासच्या कडेला उभी असतात. जोपर्यंत या वाहनामधील माल खाली केल जात नाही, तोपर्यंत ही वाहने बायपासच्या कडेला धोकादायक रीतीने उभी केली जात आहेत. बऱ्याच वेळा माल घेऊन येणारे ट्रक हे रात्रीच्या वेळी येत असतात. तसेच, माल खाली केल्यावरही जोपर्यंत हिशेब होत नाही तोपर्यंत सुध्दा ही रिकामी वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. बायपासवर रात्रीच्या वेळी दिव्याची व्यवस्था नसल्याने धोका अजून गंभीर ठरू शकतो.तसेच, माल विक्रीसाठी पाठवतानासुद्धा माल भरलेली अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. अवजड चारचाकी वाहनांच्या माल ठेवण्याच्या हौदापेक्षा या सळई, पाईप या अवजड वस्तूंची लांबी जास्त असते. अशा वेळी असे भरलेले ट्रक इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. हौदापेक्षा बाहेर आलेल्या वस्तूचे भाग इतर वाहनांना सहजपणे दिसू शकतील अशा कायदेशीर आवश्यक उपाययोजना अवजड वाहनाच्या मालकांकडून केल्या जात नाहीत. यामुळे राजरोजपणे रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली जावी, अशी अपेक्षा इतर वाहनचालक करीत आहेत.(वार्ताहर)