शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आळेफाटा, राजुरी ,बेल्हे, ओतूर गावांतील आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:05 IST

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा ...

राजुरी, आळेफाटा, ओतूर, बेल्हे व इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वछतेकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही. यासंदर्भात ग्रामसभेत तक्रार अर्ज करणाऱ्यांना धमकावले जात आहे .असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.पुणे नाशिक महामार्गावर समर्थ रेसिडेन्सी इमारतीमधील 70 ते 75 सदनिकातील शौचालय व सांडपाण्यामुळे भरवस्तीत दूषित पाण्याचे तलाव साचले आहेत. राजूर येथील मातंगवस्ती व मुस्लीम दफनभूमी ओढ्यामध्ये गावातील घनकचरा टाकण्यात येत आहे. घनकचऱ्याचे स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करण्यात आला होता. ग्रामस्थांनी मागणीस पदाधिकारी व ग्रामविकास आधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. ओतूर येथील शासकीय आरोग्य केंद्र तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आहे. लोकभारती पक्षाचे जुन्नर तालुकाध्यक्ष जालीदभाई पटेल, महिला अध्यक्ष छायाताई उपाळकर, शाहु फुले-आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास पवार, उपाध्यक्ष शौकत शेख, शरद बोराडे, वीशाल गडगे , कमलताई माळवे,वंदना माळवे,कल्पना खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आरोग्याचा प्रश्नासंदर्भात येथे लोकभारती पक्ष,आझाद हिंद प्रतिष्ठान, शाहू फुले आंबेडकर सामाजिक विकास परिषद, सामाजिक संघटनाच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी कार्यकर्ते.