शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

हिंदू आघाडीतर्फे येरवड्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:44 IST

‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘इस देश मे अगर रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा’, अबू आझमी आणि वारीस पठाण यांचा निषेध असो’, अशा घोषणा

पुणे : ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘इस देश मे अगर रहना होगा, वंदे मातरम् कहना होगा’, अबू आझमी आणि वारीस पठाण यांचा निषेध असो’, अशा घोषणा देत समस्त हिंदू आघाडीतर्फे वंदे मातरम् न म्हणणाºयांचा निषेध करण्यात आला. वंदे मातरम् न म्हणणाºयांना भारतात राहण्याचा अधिकार नसून त्यांना पाकिस्तानात पाठवायला हवे, अशा संतप्त प्रतिक्रिया या वेळी कार्यकर्त्यांमधून उमटत होत्या.समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीसमोर हे निषेध आंदोलन केले. या वेळी आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष हेमेंद्र जोशी,अ‍ॅड. मोहन डोंगरे, येरवडा विभागप्रमुख बाळासाहेब विश्वासराव, आशिष वरगंटे, किसन पाटील, अशोक चव्हाण, अनिल झेंडे, स्वामी चिल्वेरी, सूरज रजपूत, संतोष गायकवाड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.मिलिंद एकबोटे म्हणाले, ‘क्रांतिकारकांनी भारतभूमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र करण्यासाठी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत भारतमातेसाठी प्राणांची आहुती दिली. वंदे मातरम् न म्हणणाºयांना पाकिस्तानात पाठवायला हवे.’ आंदोलनाला सनातन संस्था व शिवप्रतिष्ठानचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.