शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यातील ३३ गावे हगणदरीमुक्त प्लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:17 IST

पुण्यात स्वच्छता अभियानची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिला टप्पात २०१७ मध्ये गावे हगणदारीमुक्त करण्यात आली ...

पुण्यात स्वच्छता अभियानची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिला टप्पात २०१७ मध्ये गावे हगणदारीमुक्त करण्यात आली होती. स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहांप्रमाणेच प्रमाणेच शाळा, अंगणवाडी व येणाऱ्या अभ्यांगतांकरीता स्वच्छतेच्या सुविधा राबिवण्यात आल्या. गावात सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून गावे शाश्वत स्वच्छ करण्यात येत आहे.

चौकट

ही गावे झाली हगणदरीमुक्त प्लस

आंबेगाव : राजेवाडी, बारामती : मेखळी, सांगवी, कटफळ. भोर : ससेवाडी, साळवडे व आपटी. दौंड : सहजपूर, भांडगाव. हवेली : गोऱ्हे बु. अष्टापूर. इंदापूर : चिखली, शहा, सपकळवाडी व कांदलगाव. जुन्नर : ठिकेकरवाडी, काळवाडी. खेड : कान्हेवाडी तर्फे चाकण, खरपूडी खु. मावळ : देवले, कडधे. मुळशी : भूगाव. पुरंदर : काळदरी, धालेवाडी. शिरुर : विठ्ठलवाडी, चिंचोली मोराची. वेल्हा : घोल, कोलंबी.

कोट

जिल्ह्यात स्वच्छतेचे कामांसाठी घनकचरा व्यवस्थापन व शोषखड्डा मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावे सन २०२१-२२ मध्ये हगणदरीमुक्त प्लस करण्यात येणार आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी