शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गुऱ्हाळांमुळे प्रदूषणात वाढ

By admin | Updated: December 13, 2015 23:55 IST

परिसरातील गुऱ्हाळांनी प्रदूषणपातळी ओलांडली आहे. परप्रांतीय कामगार व ठेकेदार यांनी ताब्यात घेतलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रदूषण पातळीमुळे धोकादायक बनला आहे.

केडगाव : केडगाव (ता दौंड) परिसरातील गुऱ्हाळांनी प्रदूषणपातळी ओलांडली आहे. परप्रांतीय कामगार व ठेकेदार यांनी ताब्यात घेतलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रदूषण पातळीमुळे धोकादायक बनला आहे. पूर्वी गुऱ्हाळाला जळण म्हणून वाळलेले पाचट, चोतरी वापरली जायची. परप्रांतीय जळण म्हणून प्लॅस्टिक, चपला, बूट, टाकाऊ वस्तुंचा वापर केला जातो. कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारख्या विषारी वायुंची यातून निर्मिती होते. साखर कारखान्यापेक्षाही जास्त प्रदूषण या गुऱ्हाळांतून झालेले दिसते.दौंडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ४०० पेक्षाही अधिक गुऱ्हाळे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यापैकी १ गुऱ्हाळ अधिकृत आहे. अलीकडील काळामध्ये या व्यवसायात गुन्हेगारी वाढली आहे. संबंधित प्रशासनाने गुऱ्हाळ प्रदूषण रोखावे, अशी मागणी केडगाव परिसरात जोर धरत आहे.