शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गंजी लावलेल्या कडब्याला चढा दर

By admin | Updated: May 9, 2017 03:30 IST

सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे सध्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने गंजी लावलेल्या कडब्यालाच चढ्या भावाने खरेदी करताना तालुक्यातील शेतकरी दिसत आहेत.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले होते. कडबा चांगल्या प्रमाणात निघाल्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. तसेच मकापिकसुद्धा चांगल्या प्रमाणात लावल्यामुळे मकवनसुद्धा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध असावा, म्हणून मोठ्या प्रमाणात कडबा मकवन खरेदी केले होते. परंतु ते संपत आल्याने उन्हाळ्यात आणखी खरेदी करण्यासाठी शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडे फिरत आहेत. परंतु उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने गंजी लावलेल्या कडब्याला व रानात असलेल्या मकवनाला चढा दर मिळत आहे. सध्या कडक दुष्काळात जनावरांना जगविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे. चाऱ्याला उन्हाळ्यात सोन्याचे दिवस आल्याचे ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळत आहे.