शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भोर तालुक्यात गटनिहाय तक्रार निवारण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:15 IST

तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासकीय कार्यालयात नागरिकाची तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु शासकीय कामांमुळे अधिकाऱ्यांना तक्रार निवारण करण्यासाठी वेळ ...

तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासकीय कार्यालयात नागरिकाची तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु शासकीय कामांमुळे अधिकाऱ्यांना तक्रार निवारण करण्यासाठी वेळ लागत असतो. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे या कामकाजाचे स्वरूप विचारात घेता प्रत्येक गणनिहाय क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी भोलावडे केंद्राचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, क्षेत्रीय अधिकारी आर. आर. राठोड, आर. व्ही. चांदगुडे, ए. बी. मदने, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, ग्रामविकास अधिकारी पद्माकर डोंबाळे, प्रसाद सोले व भोलावडे ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या तक्रार निवारण केंद्रात जाऊन आपली तक्रार द्यावी. त्याचे निवारण नेमलेले अधिकारी करणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे तनपुरे यांनी सांगितले.

तक्रार निवारण केंद्र व अधिकाऱ्यांचे नाव पुढीलप्रमाणे - भोलावडे नसरापूर गणासाठी केंद्र भोलावडे - आर. आर. राठोड, वेळू भोंगवली गणासाठी केंद्र कापूरव्होळ - आर. व्ही. चांदगुडे , करी उत्रौली गणासाठी केंद्र आंबेघर - ए. बी. मदने याची निवड करण्यात आली असून प्रत्येक आठवड्यात बुधवार - गुरुवार उपस्थित राहून तक्रारी सोडविण्यात येणार आहेत.

भोलावडे येथील केंद्राचे उद्घाटन करताना.