शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कारभारणींच्या हाती ग्रामपंचायती!

By admin | Updated: March 31, 2015 00:33 IST

जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0

पुणे : जिल्ह्यातील २0१५ ते २0२0 या कालावधीत होणाऱ्या १४0५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीत महलांसाठी ५0 टक्के जागा राखीव ठेवल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडले आहे. राजकीयदृष्ट्या अनेक मोठ्या व संवेदनशील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.शासनाने तीन वर्षांपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.शासनाच्या या निर्णयानंतर प्रथमच जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सुमारे १४०२ ग्रामपंचायती आहेत. यापैकी काही ग्रामपंचायती आदिवासी विभागातील आहेत, तर १२९१ ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांचे आरक्षणाचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी ६४ खुले व ६४ महिला, अनुसूचित जमातीमध्ये ३३ खुले व ३३ महिला, इतर मागासवर्गीय १७४ खुले व १७५ महिला आणि खुल्या प्रवर्गातून ३७४ पुरुष व ३७४ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)