शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

शासन-एनजीओमध्ये समन्वयाचा अभाव

By admin | Updated: July 13, 2015 03:48 IST

शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे असंघटीत कामगारांच्या आणि भटक्या विमुक्त

पुणे: शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि राज्य शासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे असंघटीत कामगारांच्या आणि भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दररोज शाळेत जाण्याऐवजी ही मुले पालकांबरोबर रस्त्यावर भीक मागण्यासाठी किंवा मिळेल ते काम करण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, शाळेत प्रवेश घेवूनही शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रत्येक ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. शासनातर्फे शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसह ,शालेय पोषण आहारही दिला जात आहे. परंतु, तरीही रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत राहणारी मुले दररोज शाळेत जात नाहीत.