शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आश्वासन मिळाले, संधी कधी!

By admin | Updated: February 21, 2015 00:31 IST

भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले होते, मंत्रिमंडळ विस्तारावेळी दखल घेतली जाईल,

पिंंपरी : भारतीय जनता पक्षाने मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले होते, मंत्रिमंडळ विस्तारावेळी दखल घेतली जाईल, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुकूल चर्चा केली होती. मात्र, अद्याप दखल घेतलेली नाही, अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे नेते, खासदार रामदास आठवले यांनी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.आठवले म्हणाले, ‘‘पद नाही मिळाले, म्हणून आघाडीतून बाहेर पडणार, असेही काही नाही. समाजाची कामे करण्यासाठी भाजपा सरकारबरोबर राहण्यातच हित आहे. पक्षाच्या समन्वय समितीची बैठक आहे. त्या समन्वय समितीत घटक पक्षांनाही विचारात घ्यावे, अशी आमची मागणी आहे. ’’ (वार्ताहर)लोणावळ्यातील हॉटेलात बालिकेचा खून झाला. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांच्याकडून हॉटेलचे नुकसान झाले. त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत. हे चुकीचे असून, दरोड्याचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. - रामदास आठवले, खासदार