शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

ग्रामीण भागात जाऊन योजनांचा आढावा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:12 IST

पुणे: समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असून अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त योजनांचा लाभ ग्रामीण भागात ...

पुणे: समाजाच्या प्रत्येक घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असून अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त योजनांचा लाभ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी गावांना भेटी देणे गरजे आहे,असे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी व्यक्त केले.

तागडे यांनी शनिवारी समाज कल्याण आयुक्तालयात भेट देऊन त्यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.यावेळी तागडे बोलत होते. सामाजिक न्याय विभागाच्या योजना राबविताना शिक्षणाला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत,तसेच वसतिगृहांचे प्रश्न सोडवावेत.

शासनाने दिलेल्या सोयीसुविधांचा पूर्ण लाभ विद्यार्थ्यांना करून द्या, गरजू लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामीण भागात भेटी देऊन राबविलेल्या योजनांचा आढावा घ्यावा. सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करावा,असेही तागडे यांनी यावेळी अधिका-यांना सुचित केले.