शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

खत दरवाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्या: डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:09 IST

खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत ...

खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पुन्हा शेतीची कामे सुरू केली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमती ६० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परवड होणार आहे. यासंदर्भात, खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था सरकारला माहिती आहे. एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळं अशा अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आवाज उठवणार आहोत, असा विश्वास खा.कोल्हे यांनी व्यक्त केला.