शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

खत दरवाढ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्या: डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:09 IST

खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत ...

खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गतवर्षीपासून देशात कोविडचे संकट सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पुन्हा शेतीची कामे सुरू केली असतानाच खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमती ६० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परवड होणार आहे. यासंदर्भात, खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था सरकारला माहिती आहे. एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळं अशा अस्मानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आवाज उठवणार आहोत, असा विश्वास खा.कोल्हे यांनी व्यक्त केला.