शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

उसाला 3500 रुपये पहिली उचल द्या

By admin | Updated: November 25, 2014 23:20 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक:यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, असा आदेश होता.

लेण्याद्री : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक:यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, असा आदेश होता. सद्यस्थितीत राज्यात हजारो शेतक:यांनी आत्महत्या केल्या तरी राज्यकत्र्याच्या पापण्या ओल्या होत नाहीत, अशी टीका करतानाच उसाला 35क्क् रुपये उचल घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ  पाटील यांनी दिला.
किल्ले शिवनेरी ते साखर आयुक्त कार्यालय पुणो ऊसदर हक्क संघर्षयात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, तान्हाजी बेनके, लक्ष्मण शिंदे, संभाजी पोखरकर, अजित वाघ, संजय भुजबळ, डॉ. दत्ता खोमणो, अजित वालझडे यांच्यासह विविध पदाधिकारी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 
किल्ले शिवनेरीवर शिवाईमातेस अभिषेक करून संघर्षयात्रेस प्रारंभ करण्यात आला. आयात मालाच्या विरोधात शेतक:यांवर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली आहे. बाबू गेणू यांनी परदेशी कपडय़ाच्या विरोधात बलिदान केले. त्याचप्रमाणो पामतेल, साखर, कांदा यांच्या आयातीविरोधात शेतक:यांना बलिदान करावे लागेल, असा इशारा देत बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनी साखर आयुक्त कार्यालयावर संघर्षयात्रेचा समारोप होणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
राजू शेट्टी भाजपाबरोबरच गेले आहेत. मंत्रिपदाच्या अभिलाषेपोटी ऊसदर आंदोलनाच्या तारखा ते पुढे ढकलत आहेत, असे सांगत त्यांचा सूर्याजी पिसाळ असा उल्लेख केला.
 
शेतक:यांच्या वीजबिले व मोबाईलच्या बिलासंदर्भात केलेल्या टिपणीसंदर्भात बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, की खडसे यांना 15 दिवसांच्या अधांतरी सत्तेचा माज चढला आहे. 
 
 साखरेचा सण आहे; पण दराचा पत्ता नाही. उत्पादनखर्च भरून देणो सरकारचे काम आहे. उत्पादनखर्च अधिक 5क् टक्के नफा देण्याचे मोदी सरकारचे धोरण; पण उत्पादनखर्च नाही व काहीच नाही.