शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उसाला 3500 रुपये पहिली उचल द्या

By admin | Updated: November 25, 2014 23:20 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक:यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, असा आदेश होता.

लेण्याद्री : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतक:यांच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, असा आदेश होता. सद्यस्थितीत राज्यात हजारो शेतक:यांनी आत्महत्या केल्या तरी राज्यकत्र्याच्या पापण्या ओल्या होत नाहीत, अशी टीका करतानाच उसाला 35क्क् रुपये उचल घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ  पाटील यांनी दिला.
किल्ले शिवनेरी ते साखर आयुक्त कार्यालय पुणो ऊसदर हक्क संघर्षयात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागप्रमुख कालिदास आपटे, क्रांतिसिंह नाना पाटील, ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, तान्हाजी बेनके, लक्ष्मण शिंदे, संभाजी पोखरकर, अजित वाघ, संजय भुजबळ, डॉ. दत्ता खोमणो, अजित वालझडे यांच्यासह विविध पदाधिकारी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. 
किल्ले शिवनेरीवर शिवाईमातेस अभिषेक करून संघर्षयात्रेस प्रारंभ करण्यात आला. आयात मालाच्या विरोधात शेतक:यांवर आत्महत्या करण्याची वेळ सरकारने आणली आहे. बाबू गेणू यांनी परदेशी कपडय़ाच्या विरोधात बलिदान केले. त्याचप्रमाणो पामतेल, साखर, कांदा यांच्या आयातीविरोधात शेतक:यांना बलिदान करावे लागेल, असा इशारा देत बाबू गेणू यांच्या स्मृतिदिनी साखर आयुक्त कार्यालयावर संघर्षयात्रेचा समारोप होणार असल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
राजू शेट्टी भाजपाबरोबरच गेले आहेत. मंत्रिपदाच्या अभिलाषेपोटी ऊसदर आंदोलनाच्या तारखा ते पुढे ढकलत आहेत, असे सांगत त्यांचा सूर्याजी पिसाळ असा उल्लेख केला.
 
शेतक:यांच्या वीजबिले व मोबाईलच्या बिलासंदर्भात केलेल्या टिपणीसंदर्भात बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, की खडसे यांना 15 दिवसांच्या अधांतरी सत्तेचा माज चढला आहे. 
 
 साखरेचा सण आहे; पण दराचा पत्ता नाही. उत्पादनखर्च भरून देणो सरकारचे काम आहे. उत्पादनखर्च अधिक 5क् टक्के नफा देण्याचे मोदी सरकारचे धोरण; पण उत्पादनखर्च नाही व काहीच नाही.