शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

आळंदी शहरातील ‘कचराकोंडी’ फुटणार

By admin | Updated: April 8, 2015 03:41 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे.

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे नियमित कचरा उचला जाऊन त्याची तत्काळ विल्हेवाट लावता येणार आहे. आळंदीत दरदिवशी साधारण १५ ते २0 टन, तर यात्राकाळात ४0 टन कचरा निर्माण होतो. नगर परिषद ठेकेदारामार्फत हा कचरा उचलते. मात्र, तो नियमित उचलला जात नाही, गाड्याच येत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. यामुळे नगर परिषदेने ठेकेदावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आळंदीत कुठेही कचरा राहू नये म्हणून ही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कचरा संकलनाच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नगर परिषदेच्या १0 कचरा वाहतुकीच्या वाहनांवर ही यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे. नगर परिषदेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत यास मान्यता मिळाली आहे. यामुळे कोणत्या परिसरात कचरा उचलला गेला नाही, गाडी तेथे गेली नाही, अशी तक्रार आल्यास या यंत्रणेमार्फत त्याची फेरतपासणी करता येणार आहे. तसे आढळल्यास त्या ठेकेदारावर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)