शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

आळंदी शहरातील ‘कचराकोंडी’ फुटणार

By admin | Updated: April 8, 2015 03:41 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे.

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे नियमित कचरा उचला जाऊन त्याची तत्काळ विल्हेवाट लावता येणार आहे. आळंदीत दरदिवशी साधारण १५ ते २0 टन, तर यात्राकाळात ४0 टन कचरा निर्माण होतो. नगर परिषद ठेकेदारामार्फत हा कचरा उचलते. मात्र, तो नियमित उचलला जात नाही, गाड्याच येत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. यामुळे नगर परिषदेने ठेकेदावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आळंदीत कुठेही कचरा राहू नये म्हणून ही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कचरा संकलनाच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नगर परिषदेच्या १0 कचरा वाहतुकीच्या वाहनांवर ही यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे. नगर परिषदेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत यास मान्यता मिळाली आहे. यामुळे कोणत्या परिसरात कचरा उचलला गेला नाही, गाडी तेथे गेली नाही, अशी तक्रार आल्यास या यंत्रणेमार्फत त्याची फेरतपासणी करता येणार आहे. तसे आढळल्यास त्या ठेकेदारावर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)