शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कचरा आंदोलन पुन्हा पेटणार

By admin | Updated: November 25, 2014 23:45 IST

ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आश्वासने महापालिका प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीत.

पुणो : कचरा डेपो बंद करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आश्वासने महापालिका प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीत. ही आश्वासने येत्या 3क् नोव्हेंबर्पयत पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून  बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार विजय शिवतारे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र शिवतारे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना मंगळवारी दिले. 
 शहरातील कचरा उरुळी देवाची येथील डेपोत टाकू नये, तसेच शहराच्या चार दिशांना चार कचरा प्रकल्प सुरू करावेत, या मागणीसाठी उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी 8 ऑगस्टपासून शहरातील कच:याच्या गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील चार दिवस हे आंदोलन सुरूच होते. त्यामुळे शहरात कच:याचे ढीग साचले होते. या वेळी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून हे आंदोलन मोडीत काढले होते. या वेळी फुरसुंगी येथील 12 इंची पाईपलाईन व 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 48 तासांत कार्यान्वित करणो, फुरसुंगी उरुळी पाणी योजनेसाठी पालिकेने तत्काळ 16 कोटींचा हिस्सा भरणो, डेपो बाधितांच्या 64 नातेवाइकांना पालिका सेवेत घेणो, नवीन डेपोसाठी पालिकेस जागा उपलब्ध करून 31 डिसेंबरनंतर येथील डेपो बंद करणो अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा शिवतारे यांनी केला आहे. 
तसेच, पालिकेस देण्यात आलेली डिसेंबर महिन्याची मुदत संपण्यास एक महिना उलटूनही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आश्वासने देऊन ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ही आश्वासने 3क् नोव्हेंबरला पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी दिलेली मुदत 1 महिना शिल्लक असली तरी, 1 डिसेंबरपासूनच कच:याच्या गाडय़ा अडविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.                (प्रतिनिधी)
 
आंदोलन रोखणो आता शासनाच्याच हाती?  
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यशासनाकडे महापालिका हद्दीजवळील शासकीय खाणींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व विभागांच्या परवानग्या पूर्ण झालेल्या आहे. त्याअंतर्गत मोशी येथील 25 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्यशासनाकडून ती मंजूर न झाल्यास तसेच त्यास विरोध झाल्यास पालिकेची अडचण वाढणार आहे.