शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

कचरा आंदोलन पुन्हा पेटणार

By admin | Updated: November 25, 2014 23:45 IST

ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आश्वासने महापालिका प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीत.

पुणो : कचरा डेपो बंद करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली आश्वासने महापालिका प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीत. ही आश्वासने येत्या 3क् नोव्हेंबर्पयत पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून  बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार विजय शिवतारे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र शिवतारे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना मंगळवारी दिले. 
 शहरातील कचरा उरुळी देवाची येथील डेपोत टाकू नये, तसेच शहराच्या चार दिशांना चार कचरा प्रकल्प सुरू करावेत, या मागणीसाठी उरुळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी 8 ऑगस्टपासून शहरातील कच:याच्या गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील चार दिवस हे आंदोलन सुरूच होते. त्यामुळे शहरात कच:याचे ढीग साचले होते. या वेळी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून हे आंदोलन मोडीत काढले होते. या वेळी फुरसुंगी येथील 12 इंची पाईपलाईन व 5 एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प 48 तासांत कार्यान्वित करणो, फुरसुंगी उरुळी पाणी योजनेसाठी पालिकेने तत्काळ 16 कोटींचा हिस्सा भरणो, डेपो बाधितांच्या 64 नातेवाइकांना पालिका सेवेत घेणो, नवीन डेपोसाठी पालिकेस जागा उपलब्ध करून 31 डिसेंबरनंतर येथील डेपो बंद करणो अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याचा दावा शिवतारे यांनी केला आहे. 
तसेच, पालिकेस देण्यात आलेली डिसेंबर महिन्याची मुदत संपण्यास एक महिना उलटूनही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आश्वासने देऊन ग्रामस्थांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे ही आश्वासने 3क् नोव्हेंबरला पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी दिलेली मुदत 1 महिना शिल्लक असली तरी, 1 डिसेंबरपासूनच कच:याच्या गाडय़ा अडविण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.                (प्रतिनिधी)
 
आंदोलन रोखणो आता शासनाच्याच हाती?  
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यशासनाकडे महापालिका हद्दीजवळील शासकीय खाणींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व विभागांच्या परवानग्या पूर्ण झालेल्या आहे. त्याअंतर्गत मोशी येथील 25 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्यशासनाकडून ती मंजूर न झाल्यास तसेच त्यास विरोध झाल्यास पालिकेची अडचण वाढणार आहे.