शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

गुंजवणी धरण ५५.१७ टक्के भरले

By admin | Updated: July 21, 2014 04:04 IST

वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने उशीर केला असून, या पावसामुळे भातलावण्या रखडल्या आहेत. साधारणत: सात जूनला वेल्ह्यात पाऊस पडतो. या वर्षी वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले होते. सुरुवातीला पाऊस झाल्याने भातरोपे जोमात आली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने ही भातरोपे जळाली. यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. तालुक्यात मागील वर्षी (२०१३) जुलैअखेर ९० टक्के शेतकऱ्यांनी भातलावणी केली होती. पण या वर्षी मात्र १५ ते २० टक्केच भाताची लावणी झाली आहे. तालुक्यातील पासली व गुंजवणी धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गुंजवणी धरण ५५.१७ धरण भरले आहे. तर याच परिसरात सध्या भातलावणी सुरू आहे तर वेल्हे, पाबे, दापोडे, मार्गासनी परिसरात भातरोपे लहान असल्याने तसेच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी शेतात साठले नाही. त्यामुळे या परिसरातील भातलावणी रखडली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस वेल्ह्यात पडतो. पण या वर्षी २० जुलैपर्यंत ५५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. (वार्ताहर)