शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनावर भर द्या

By admin | Updated: November 25, 2014 23:57 IST

राज्यातील विद्यापीठांनी विद्याथ्र्याना सर्व पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणो गरजेचे असून, परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावर लक्ष केंद्रित करावे.

पुणो : राज्यातील विद्यापीठांनी विद्याथ्र्याना सर्व पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणो गरजेचे असून, परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणो गुणवत्ता, शिक्षण आणि संशोधन या तीन क्षेत्रंत यश मिळवत समाजाभिमुख व नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीवरील 11क् के.डब्ल्यू. सौरऊर्जा प्रकल्पाचे, वाणिज्य विभागाच्या नूतन इमारतीचे, विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन कार्यक्रम आणि वाय फाय नेटवर्क प्रकल्पाचे उद्घाटन सी. विद्यासागर राव याच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रसंगी राव बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही.बी. गायकवाड, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते.
‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यात आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वीपणो राबविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करून राव म्हणाले, ‘‘निकाल वेळेत न लागणो, पुनमरूल्यांकनाचा निकाल उशिरा जाहीर होणो, पदवी प्रमाणपत्र उशिरा मिळणो, अशा तक्रारी विद्याथ्र्याकडून येत आहेत. याकडे सर्व विद्यापीठांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेत सर्वथा बदल आणण्याची गरज असून, महाविद्यालय व विद्यापीठांच्या परिसरात गुणवत्तेची संस्कृती रुजविणो गरजेचे आहे.’’        
                           (प्रतिनिधी)
 
प्रलंबित प्रश्न 
लवकरच सुटतील
विद्याथ्र्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावे. सध्या विद्यार्थी विविध सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. आता विद्याथ्र्याना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्यावर आणि त्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा. राज्यातील शिक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिक्षणातील प्रलंबित प्रश्न लवरकच सुटतील.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
 
शिक्षक भरती प्रश्न सोडवावा
वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मात्र, गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरतीप्रक्रिया बंद पडल्यामुळे विद्यापीठात शिक्षकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.