शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनावर भर द्या

By admin | Updated: November 25, 2014 23:57 IST

राज्यातील विद्यापीठांनी विद्याथ्र्याना सर्व पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणो गरजेचे असून, परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावर लक्ष केंद्रित करावे.

पुणो : राज्यातील विद्यापीठांनी विद्याथ्र्याना सर्व पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणो गरजेचे असून, परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणो गुणवत्ता, शिक्षण आणि संशोधन या तीन क्षेत्रंत यश मिळवत समाजाभिमुख व नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीवरील 11क् के.डब्ल्यू. सौरऊर्जा प्रकल्पाचे, वाणिज्य विभागाच्या नूतन इमारतीचे, विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन कार्यक्रम आणि वाय फाय नेटवर्क प्रकल्पाचे उद्घाटन सी. विद्यासागर राव याच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रसंगी राव बोलत होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही.बी. गायकवाड, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते.
‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकार करण्यात आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वीपणो राबविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन करून राव म्हणाले, ‘‘निकाल वेळेत न लागणो, पुनमरूल्यांकनाचा निकाल उशिरा जाहीर होणो, पदवी प्रमाणपत्र उशिरा मिळणो, अशा तक्रारी विद्याथ्र्याकडून येत आहेत. याकडे सर्व विद्यापीठांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उच्च शिक्षणाच्या व्यवस्थेत सर्वथा बदल आणण्याची गरज असून, महाविद्यालय व विद्यापीठांच्या परिसरात गुणवत्तेची संस्कृती रुजविणो गरजेचे आहे.’’        
                           (प्रतिनिधी)
 
प्रलंबित प्रश्न 
लवकरच सुटतील
विद्याथ्र्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावे. सध्या विद्यार्थी विविध सोशल नेटवर्किगच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. आता विद्याथ्र्याना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्यावर आणि त्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन करण्यावर भर द्यावा. राज्यातील शिक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे शिक्षणातील प्रलंबित प्रश्न लवरकच सुटतील.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
 
शिक्षक भरती प्रश्न सोडवावा
वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मात्र, गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरतीप्रक्रिया बंद पडल्यामुळे विद्यापीठात शिक्षकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.