शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाच लाख मतदार बे‘पत्ता’!

By admin | Updated: August 20, 2014 22:41 IST

निवडणूक आयोगाने यादीतून वगळलेल्या 8 लाख 7 हजार मतदारांच्या घरी टपालाने मदतार नाव नोंदणी अर्ज पाठविण्याचे आव्हान स्वीकारले.

पुणो : निवडणूक आयोगाने यादीतून वगळलेल्या 8 लाख 7 हजार मतदारांच्या घरी टपालाने मदतार नाव नोंदणी अर्ज पाठविण्याचे आव्हान स्वीकारले. मात्र या पैकी 5 लाख 1 हजार अर्ज पत्ता सापडत नसल्याने, परत आले असल्याची माहिती तहसीलदार सीमा होळकर यांनी दिली.
मतदार पुर्ननिरिक्षण मोहिमेत दुबार, मयत आणि स्थलांतरीत अशा 8 लाख 7 हजार 5क् मतदारांची नावे वगळण्यात आली होती. मतदान केंद्र स्तरीय अधिका:यांनी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन पाहणी करून दुबार, मयत असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्याने, अनेकांना मतदान करता आले नाही. मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने नाव वगळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. यावर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पुन्हा मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार यादीत मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली. मात्र यादीतून नाव वगळलेल्या केवळ दीड हजार जणांनी पुन्हा नाव नोंदणीसाठी अर्ज केले होते. 
यावर निवडणूक आयोगाने स्वत: पुढाकार घेत वगळण्यात आलेल्या आठ लाख मतदारांच्या घरी नाव नोंदणीच्या अर्जासह मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, असे आवाहन असलेले पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला. जर मतदार घरी राहत नसेल तर ते पत्र परत जिल्हा प्रशासनाकडे येईल. तसेच वगळण्यात आलेला मतदार घरी राहत नसल्याचा पुरावा देखील प्रशासनाकडे उपलब्ध होईल, असा यामागे हेतू आहे. 
आत्तार्पयत आठ लाख मतदारांच्या घरी टपालाने अर्ज पाठविण्यात आले आहेत. या पैकी 1 लाख 26 हजार नागरिकांपर्यत अर्ज पोहचले आहेत. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांर्पयत पोचल्याचा पुरावा गोळा करण्यासाठी 1 कोटी 6क् लाख रुपये खर्च केले आहेत.
 
परत आलेल्या पत्रंच्या 
देखभालीचा कार‘भार’  
निवडणूक आयोगाने पाठवलेल्या 
पत्त्यावर संबधित व्यक्ती राहत नसेल, तर पत्र पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे येते. विधानसभानिहाय पत्र वेगळे करणो, त्याची यादी करणो, यासाठी जिल्ह्यातील शंभर कर्मचारी कामाला लागले आहेत. परत आलेल्या पत्रंची संख्या जास्त असल्याने, जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीची जागा  अपुरी पडत आहे.