शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा

रहाटणी : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा बलुतेदार गाव सोडून शहरात दाखल होत आहेत. मात्र, या ठिकाणीही त्यांना त्यांचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहेत. पारंपरिक व्यवसाय ग्रामीण भागात चालत नसल्याने अनेक कारागीर शहराच्या वाटा धरल्या. परंतु, या ठिकाणीदेखील या कामाची वानवा असल्याने अनेकांना इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. कालांतराने हे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य होतात की काय, अशी शंका काही कारागीर व्यक्त करीत आहेत. उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी गाव सोडून इतरत्र भटकंती सुरू केली. मात्र, सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने अनेकांनी शहर गाठले. मात्र, शहरात या व्यवसायांना थारा नसल्याने काहींना इतर कामे करावी लागत आहेत, तर काही जमेल तसे आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवसभर काम नाही मिळाले की, त्यांच्यावर अन्नासाठी भटकंती करण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी हे लोक पैसे मागत हिंडत असतात. काही जण गावाकडे जाण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी करत असतात. नेमके हे लोक शहरात कामासाठी येतात, पण त्यांना लवकर काम मिळत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खंगल्याने शहरातही त्यांना कामासाठी भटकावे लागते.(वार्ताहर)