शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा

रहाटणी : सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसह या शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर यावर वर्षभर गुजराण करणारे बारा बलुतेदार गाव सोडून शहरात दाखल होत आहेत. मात्र, या ठिकाणीही त्यांना त्यांचे काम सोडून इतर कामे करावी लागत आहेत. पारंपरिक व्यवसाय ग्रामीण भागात चालत नसल्याने अनेक कारागीर शहराच्या वाटा धरल्या. परंतु, या ठिकाणीदेखील या कामाची वानवा असल्याने अनेकांना इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. कालांतराने हे पारंपरिक व्यवसाय कालबाह्य होतात की काय, अशी शंका काही कारागीर व्यक्त करीत आहेत. उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांनी गाव सोडून इतरत्र भटकंती सुरू केली. मात्र, सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने अनेकांनी शहर गाठले. मात्र, शहरात या व्यवसायांना थारा नसल्याने काहींना इतर कामे करावी लागत आहेत, तर काही जमेल तसे आपला व्यवसाय करताना दिसून येत आहेत. दिवसभर काम नाही मिळाले की, त्यांच्यावर अन्नासाठी भटकंती करण्याची वेळ येते. अनेक ठिकाणी हे लोक पैसे मागत हिंडत असतात. काही जण गावाकडे जाण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी करत असतात. नेमके हे लोक शहरात कामासाठी येतात, पण त्यांना लवकर काम मिळत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खंगल्याने शहरातही त्यांना कामासाठी भटकावे लागते.(वार्ताहर)