शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

अखेर नवव्या दिवशी पाचंगेंचे उपोषण मागे

By admin | Updated: May 11, 2017 04:11 IST

शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : शेतकरीबांधवांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ११ कलमी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांचे आमरण उपोषण सुरू होते. तब्बल आठ दिवस उलटूनही शासनदरबारी मागण्या मान्य करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली केल्या जात नव्हत्या. त्यामुळे पाचंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या आंदोलकांमधून चिडीची भावना व्यक्त होत होती. अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा आमदार सुरेश गोरे यांनी आंदोलनस्थळी पाचंगे यांची भेट घेतली. शेतकरीहिताच्या असलेल्या प्रमुख ११ कलमी मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी आपली विशेष तातडीची बैठक आयोजिली जाईल, अशा आशयाचे लेखी पत्र पाचंगे यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पाचंगे यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राम गावडे, विजय शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, मधुकर शिंगाडे, दीपाली शेळके, बाळासाहेब शेळके, शिवाजी मांढरे, उमेश मोरे, सुहास मलगुंडे, नामदेव गोडसे, भूदेव शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शेळके यांनी आभार मानले.