शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनची पन्नास वर्षांपासूनची परंपरा आजही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:10 IST

. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होऊन नंतर एकत्रितपणे चहापान घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाण्याची प्रथा कै.डॉ.मणिभाई देसाई, कै. दतोबा कांचन, ...

. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होऊन नंतर एकत्रितपणे चहापान घेऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाण्याची प्रथा कै.डॉ.मणिभाई देसाई, कै. दतोबा कांचन, कै.गीतारामबुवा कांचन, कै.भक्तावरशेठ भन्साळी,कै. पन्नालालजी बलदोटा, कै.नामदेवराव कांचन, कै. सुभाष कांचन (पाटील ) आदींनी सुरु केली ती आजही कायम आहे. हे या गावाचे एक वेगळेपण हवेली तालुक्यात आगळे वेगळे असेच आहे.

काल पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतदाना नंतरही पार पाडण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा.के.डी. कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, कै. सुभाष कांचन (पाटील ) गटाचे सुनील कांचन आदी गटनेत्यांसहित त्यांचे सर्व कार्यकर्ते व समर्थक मतदार बंधू उपस्थित होते. त्यांनी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण पाडताना एकमेकांच्या विरुद्ध अतिशय जोमाने, जोशाने, चुरशीने प्रचार करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे व प्रभावित करण्याचे काम पार पाडले असतानाही, सायंकाळी ५.३० वा संपलेल्या मतदानानंतर मात्र कोणताही किंतू किंवा आकस मनामध्ये न ठेवता सर्वजण एकत्र येऊन शांततेत मतदान पार पाडल्याबद्दल एकमेकांचे आभार व्यक्त केले.