शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेताच्या बांधावर असतात ‘वड आणि पिंपळ’, पाठ्यपुस्तकात अजब तर्कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 02:10 IST

नववीच्या पाठ्यपुस्तकातील ‘दुपार’ या धड्यात शेतीच्या बांधावर वड आणि पिंपळाच्या झाडांच्या केलेल्या उल्लेखावरच स्वत: शेतकरी असलेल्या शिक्षकाने आक्षेप नोंदविला आहे. ही दोन्ही झाडे विशिष्ट शास्त्रीय कारणांमुळे बांधावर असत नाहीत, हे लेखकाला माहीत नाही, याची कीव करावीशी वाटते अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

पुणे : नववीच्या पाठ्यपुस्तकातील ‘दुपार’ या धड्यात शेतीच्या बांधावर वड आणि पिंपळाच्या झाडांच्या केलेल्या उल्लेखावरच स्वत: शेतकरी असलेल्या शिक्षकाने आक्षेप नोंदविला आहे. ही दोन्ही झाडे विशिष्ट शास्त्रीय कारणांमुळे बांधावर असत नाहीत, हे लेखकाला माहीत नाही, याची कीव करावीशी वाटते अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.यंदा नववीच्या बदललेल्या मराठी क्रमिक पुस्तकात लेखक राजीव बर्वे यांच्या ‘दुपार’ या धड्याचा समावेश आहे. यातील दुसºया परिच्छेदात ‘अशी ही दुपार होत असते. एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून, सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालविण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही, तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी,’ असा उल्लेख आहे. वानवडीच्या ह. ब. गिरमे विद्यालयातील शिक्षक मुकुंद वेताळ यांनीच याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, शेताच्या बांधावर किंवा कडेला अगदी आसपासही वडाचे आणि पिंपळाचे झाड असत नाही. वटवृक्षाच्या शाखा सभोवार विस्तारतात. पारंब्या जमिनीत रुजतात. बांधावरचा एकच वटवृक्ष अख्खे शेत खाऊन टाकील. पिंपळाच्या झाडावर रात्री पक्षी विसावतात. हे पक्षी बाजरी अथवा ज्वारीचे पीक खाऊन फस्त करू शकतात. म्हणून या दोन्ही झाडांचे स्थान गावकुसाबाहेर असते.दुसरा आक्षेपार्ह भाग म्हणजे, धड्यातील ‘नांगरट’ हा शब्दप्रयोग. ही प्रक्रिया एकट्या माणसाने चालत नाही. नांगरणीसाठी कमीत कमी चार बैल आणि किमान दोन माणसे लागतात. शेतातल्या पेरणीपूर्व मशागतीत अनेक प्रक्रिया चालतात, त्यामुळे ‘नांगरणी’ऐवजी ‘औतकाठी’ हा शब्दप्रयोग करणे उचित होते. ‘नांगरणी’ या उल्लेखातून शेतात फक्त नांगरच चालतो, असा चुकीचा संदेश जातो. म्हणून हा धडा पाठ्यपुस्तकातून रद्द केला जावा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.हा धडा ललित लेखन प्रकारात मोडतो. लेखकाला शास्त्रीय कारणे माहीत असायला हवीत, असे काही नसते.- राजीव बर्वे, लेखक