शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शिक्षकेतर कर्मचा-यांचे उपोषण, १४ वर्षांपासून भरती प्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:55 IST

रिक्त पदे, बंद केलेली भरती यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाने सोमवारपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या मागण्यांबाबत राज्य शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

पुणे : रिक्त पदे, बंद केलेली भरती यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाने सोमवारपासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. या मागण्यांबाबत राज्य शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.मागील १४ वर्षांपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ३२ हजार पदे रिक्त आहेत. त्यामध्ये लेखनिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल, शिपाई हे कर्मचारी अनेक शाळांमधे उपलब्ध होऊ शकत नाहीत. राज्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचा-यांची मंजूर पदे ९२ हजार असून त्यापैकी ३२ हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांनाच ही कामे करावी लागत आहेत. शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे अध्यापनाकडेही दुर्लक्ष होत आहे. याबाबत राज्यभर आंदोलन करण्यात आले. सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे संघटनेकडून सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.>महामंडळाचे १६ पदाधिकारी उपोषणाला बसले असून कनिष्ठ महाविद्यालय संघटना, राज्य मुख्याध्यापक महामंडळ, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शासनाकडून उपोषण मागे घेण्याबाबत सांगण्यात आले असले तरी मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले.