शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

कालव्यात शेतकरी गेला वाहून

By admin | Updated: December 12, 2015 00:46 IST

नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत.

भोर : नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत. रामचंद्र हरिभाऊ शिंदे (वय ६५, रा. नेरे) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. आत्तापर्यंत विविध घटनांत या कालव्यात वाहून जाऊन चार जण मरण पावले आहेत, तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.याबाबतची महिती अशी की, भोर-मांढरदेवी रोडवरील नेरे गावातून धोमबलकवडी धरणाचा कालवा जातो. आज सकाळी साडेदहा वाजता गावातील रामचंद्र शिंदे आपली जनावरे चारायला घेऊन कालव्याच्या पलीकडे जात होते. या वेळी प्राथमिक शाळेजवळच्या कालव्यात एक म्हैस पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने म्हैस पाण्यात वाहून जाईल, या भीतीने ते पाण्यात उतरले. म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शिंदे पाण्यात वाहून गेले. म्हैस पोहुण कालव्याच्या पलीकडच्या टोकाला निघाली. ही घटना नेरे ग्रामस्थांनी धोमबलकवडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना सांगून कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले; मात्र पाणी बंद न केल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शोध मोहिमेत अडचण येत होती. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)