शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

मार्गासनी: वेल्हे तालुका हा तांदळाचे आगार असून, येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच शेती करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनंजय ...

मार्गासनी: वेल्हे तालुका हा तांदळाचे आगार असून, येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय

पद्धतीनेच शेती करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर

यांनी केले आहे.

वेल्हे पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन आणि कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, माजी सभापती सीमा राऊत, कॉंग्रेसचे तालुका

अध्यक्ष नाना राऊत, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, पंचायत समिती कृषी अधिकारी

उत्तम साखरे, कृषी विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, कृषी अधिकारी तानाजी गायकवाड,

कृषी सहायक तुषार तडवी, शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे आदीसह अधिकारी शेतकरी उपस्थित होते.

धनंजय कोंढाळकर म्हणाले की, तालुक्यात

भातशेतीचे प्रमाण जास्त आहे. राजतोरण इंद्रायणी जातीच्या तांदळाचा ब्रॅंड नावाने ओळखला

जात असून आतापर्यंत २० टन तांदूळ बाजारपेठेत विकला गेला आहे. सेंद्रिय पद्धतीने तांदळाचे

उत्पादन घेतल्याने या तांदळास बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच कृषी विभागामार्फत

कृषी संजीवनी मोहिमेत तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना शासकीय योजनेबद्दल

माहिती देण्यात आली आहे.

काही शेतकऱ्यांचे आनलाइन फॅार्म भरण्यात आले आहेत. तसेच सेंद्रिय

पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन मिळविलेले शेतकरी गोविंद पोळेकर, लक्ष्मण खेडेकर, दगडू कोडीतकर, प्रमोद गुजर, बबन ठाकर, बंडा दामगुडे आदी शेतकऱ्यांना सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद

सदस्य दिनकर धरपाळे यांच्या हस्ते गौरविले.

०१ मार्गासनी

शेतकरी

बंडा दामगुडे यांचा सत्कार करताना दिनकर सरपाले व इतर.