शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उजनीच्या पाण्यासाठी सरडेवाडीतील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी ...

वाटेल ती किंमत मोजू; परंतु पंधरा दिवसांत इंदापूर तालुक्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघर्ष कृती समितीने घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरच्या पाच टीएमसी पाण्याला विरोध झाला. त्यामुळे शासनाला पाणी वाटपाचा आदेश रद्द करावा लागला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. कारण इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न मिटणार आहे. उजनी धरण होताना इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या हजारो एकर शेतजमिनींचा त्याग केलेला आहे. पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकू न देण्याची भाषा सोलापुरातील काही नेतेमंडळी करत आहेत. तसे घडल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याची गाडी भीमानगर पुलाच्या अलीकडे येऊ न देता, जशास तसे उत्तर दिले जाईल, असे इंदापूर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीकडून सूचित करण्यात आल्याने पाणीप्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

————————————————————

उजनीतील पाच टीएमसी पाणी निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सरडेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी.

२७०५२०२१-बारामती-१५

————————————————