शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

एकत्रित येऊन शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात सोडले पाणी

By admin | Updated: May 6, 2017 01:52 IST

पेडगाव (ता.दौंड) येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी एकत्रित येऊन स्वत:च्या शेतातील पिके जळण्यापासुन

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजे : पेडगाव (ता.दौंड) येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी एकत्रित येऊन स्वत:च्या शेतातील पिके जळण्यापासुन वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दौंडच्या पुर्वभागासाठी भामाआसखेडचे पाणी सोडणयात आले. मात्र, पाणी अद्याप पेडगाव ठिकाणी पोहचले नाही. त्यामुळे या भागातील उभी पिके जळुन चालली आहे. परंतु, दौंड तालुक्यातील पेडगाव व श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पेडगाव बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असलेले उजनीचे फुगवट्याचे पाणी दहा यांत्रिक बोटी व दीडशे एचपीची विद्युत मोटरीच्या सहाय्याने पाणी बंधाऱ्याच्या वरच्या भागात टाकत आहे. त्यामुळे पिके वाचणार अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटते.गेल्या वर्षी सुद्धा या भागाला भामाआसखेडचे पाणी सोडण्यात आले. मात्र ते पाणी ‘टेल टु हेड’ या पद्धतीने न सोडल्याने या भागात पाणी पोहचु शकले नाही. त्यामुळे भागातील ऊस पिके जळुन गेली. याभागातील शेतकरी नेहमी दुहेरी संकटात सापडत आहे. आता शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहे . त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी पेडगावबंधार्यात येणार नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा करुन दहा यांत्रिक बोटीला लागणारे डिझेल व काही कामगाराचा खर्च करतात अशा प्रकारचा येथील शेतकऱ्यांनी दुष्काळाशी लढा दिला. यामुळे उस शेती काही अंशता वाचणार आह