शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:25 IST

सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे.

सोमेश्वरनगर - सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे निर्यातीबाबत आपली आतंरराष्ट्रीय विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे जिल्हा शाखा सोमेश्वरनगर यांच्यावतीने ६९ व्या ज्ञान विज्ञान गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आघारकर कृषी अनुसंधान संस्थेचे संचालक अजित चव्हाण होते. पाहुण्यांनी उपस्थित श्रोत्यांशी ‘जागतिकीकरणानंतरची शेती’ या विषयावर संवाद साधला. यावेळी घनवट बोलत होते.घनवट म्हणाले, की सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेती तोट्यात कशी राहील, अशीच धोरणे आहेत. शेतकरी कर्जबाजारी राहील, यासाठीच प्रयत्न केले आहेत. शेतकºयाला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतीचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. देशात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असताना इतर देशांतून अन्नधान्य आयात केले जाते. त्यामुळे शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.शेतकºयाला व्यापार करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. गोवंशबंदी कायद्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. हा कायदा शेतकरीविरोधी आहे, म्हणून जागतिकीकरणाचे लाभ शेतकºयाला मिळालेच पाहिजेत. शेतकरी मतदान करताना जात बघतो, म्हणूनच त्याचे प्रश्न कायम आहेत. म्हणून शेतकºयांना प्रश्न सोडवायचे असतील तर जात, धर्म पाहू नये, असे घनवट म्हणाले.धनाजी धुमाळ, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, मदन काकडे, अजहर नदाफ, समीक्षा मिलिंद, सविता पडवळ, प्राजक्ता पवार, अजय दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दत्तात्रय अलगूर व आदिवासी प्रवर्गातून इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. गोरख काळे यांचा आणि माजी सैनिकांसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राहुल खरात यांनी सूत्रसंचालन केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या