शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीताफळाच्या भावात घसरण

By admin | Updated: October 17, 2014 23:15 IST

पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते.

नारायणपूर : पुरंदरचे सीताफळ मुंबई, पुणो, दिल्ली व अनेक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोप:यातून याला मोठी मागणी असते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शेतक:यांनी दोन-चार दिवस सीताफळाची तोडणीच केली नसल्याने मागील काळात चांगला बाजारभाव मिळाला. मात्न निवडणूक संपताच बाजारात सीताफळांची मोठी आवक झाल्याने बाजारभाव काहीसे कोसळले.
साधारण चांगल्या प्रतीचा माल एक क्यारेट आज 1 हजार 
रुपांपर्यंत बाजार मिळाला. त्याखालोखाल 2 नंबरच्या मालाला साधारण सरासरी  एक क्यारेट 4क्क् ते 6क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला. तर 3 नंबरचा माल बारीक माल तो सरासरी 15क् ते 3क्क् रुपये पर्यंत बाजार मिळाला. 
आज बाजारत बारामतीच्या सीताफळांची मोठी आवक 
झाली. अचानक तीन पिक अप 
माल आला आणि व्यापारीही 
आज कमी प्रमाणात बाजारात फिरताना दिसल्याने बाजारात 
शेतकरी सरासरी पाहून आपल्या मालाची विक्री करीत होते.  
एक क्यारेट साधारण 15 ते 16 किलो पर्यंत वजन भरते. तर बारीक मालाचे वजन हे  साधारण 17 ते 18 किलो पर्यंत भरते.  
सासवड बाजारपेठेत तालुक्यातील काही व्यापारी हे चांगल्या प्रतीचा माल हा दिल्ली बाजारपेठेत नेत असतात. तर काही मुंबई याठिकाणी नेत असतात. 
महाड येथूनही मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. तर पुरंदर तालुक्यात काळेवाडी, पांगारे आदी ठिकाणी सिताफळ प्रक्रियेसाठी नेला जातो. याठिकाणी बारीक मालाला मोठी मागणी असते.  व्यापारी माल खरेदी केल्यावर प्रतवारी करून माल पुढे पाठवीत असतात.    (वार्ताहर)
 
4पुरंदर तालुक्यातून पिंपळे, सोनोरी, सुपे खुर्द, काळेवाडी, गुरोळी, वाघापूर, सिंगापूर, ङोंडेवाडी, दिवे, शिवरी, कुंभारवळण, पिसर्वे, वीर, पांगारे, हिवरे, चांबळी, पारगाव, जाधववाडी, वनपुरी आदी भागातून मोठय़ा प्रमाणात सीताफळांची आवक होत असते. सासवड बाजारपेठ जवळ असल्याने शेतकरी या ठिकाणीच आपला माल विक्रीसाठी आणतात. दोन रुपये कमी पण रोख पैसे मिळतात. खर्च कमी होत असल्याने शेतक:यांना  जास्तीत जास्त प्रमाणात परवडते.