शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

आॅक्टोबरमध्येही कारखाने सुरू होण्याची आशा धूसर

By admin | Updated: October 15, 2015 00:57 IST

राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे

सोमेश्वरनगर : राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत एकही ऊसतोडणी मजूर कारखान्यावर पाठविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे.गेल्या वर्षी त्यांनी आॅगस्ट महिन्यातच संप पुकारला होता. अडीच महिने संपर्क करूनही संघटनांना काहीच फलित मिळाले नाही. याही वर्षी गेल्या वर्षीच्या मागण्या घेऊन या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. कारखाने लवकर सुरू करून एप्रिलअखेर ऊस संपविण्याच्या आशेवर ऊसतोडणी संघटनांनी पाणी फिरविले आहे.हा संप लवकर न मिटल्यास गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्याच्या पुढे पाण्याअभावी कारखाने चालविणे कारखान्यांपुढे एक आव्हान असेल. गेल्या वर्षी भाजपा सरकार सत्तेवर नवीन आले होते; त्यामुळे ग्र्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विनंतीवरून बीडच्या संघटनेने संपामधून माघार घेतल्याने संपामध्ये फूट पडली होती. मात्र, या वर्षी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे चित्र आहे.याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. मात्र, संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटना करीत आहेत. (वार्ताहर)