शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भीमा-पाटसची ईडी चौकशी लावल्यास वस्तुस्थिती पुढे येईल : रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:16 IST

थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी रुपये कारखाना सुरू ठेवण्यासाठी दिले होते की कारखाना बंद पाडण्यासाठी. कारण ...

थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी रुपये कारखाना सुरू ठेवण्यासाठी दिले होते की कारखाना बंद पाडण्यासाठी. कारण ३६ कोटी मिळाल्यानंतर काही महिन्यांतच भीमा पाटस कारखाना बंद पडला. मग हे ३६ कोटी गेले कुठे? भाजपाचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल बनवाबनवी करण्यात कुणालाच ऐकणार नाही, गेल्या काही वर्षांपूर्वी भीमा पाटस कारखान्यातील साखर गोडावूनमध्ये शॉर्टसर्किटमुळे साखरेचे पोते जळाले असे सांगण्यात आले होते. मात्र सदरच्या गोडावूनमध्ये साधी वायर किंवा लाईट नव्हते तेव्हा साखरेचे पोते शॉर्टसर्किटने जळाले नाही तर साखरेचे पोते जाळण्यात आले होते. परिणामी, ७० हजार साखर पोते परस्पर विकण्यात आले. मात्र, कारण साखर पोते जळालेे म्हणून दाखविण्यात आले असा आरोप रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला.

--

कोट

चौकशी लावा, सत्य समोर येईल

भीमा पाटस कारखान्यापासून चौकशी लावावी, तसेच कारखान्याच्या संदर्भात साखर आयुक्ताकडे संबंधितांनी तक्रारी केलेल्या आहेत, तेव्हा साखर आयुक्त चौकशी करतील आणि त्यातून सत्य पुढे येईल.

- राहुल कुल, आमदार