शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

विद्यापीठ प्रवेश अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST

विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची प्रवेश परीक्षा घेतली ...

विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी सुद्धा प्रयत्न करतात. परदेशी विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यापीठातील प्रवेशाचे आकर्षण असते. विद्यापीठाने ४ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार विद्यापीठाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

------

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १० जुलैपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर विलंब शुल्कासह १५ जुलैपर्यंत विद्यार्थी करू शकतील. मात्र, त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.