शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जीवनावश्यक यादीतून कांदा, बटाटा वगळा

By admin | Updated: July 21, 2014 22:54 IST

केंद्र सरकारने कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून व निर्यातमूल्य वाढवून शेतक:यांची मोठी अडचण केली आहे.

केंदूर : केंद्र सरकारने कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून व निर्यातमूल्य वाढवून शेतक:यांची मोठी अडचण केली आहे. शासनाच्या या निर्णयाने शेतकरीवर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 
शासनाच्या या निर्णयानंतर खैरे यांनी शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक:यांशी संवाद साधला असता, शेतक:यांमध्ये निर्णय विरोधी वातावरण आहे. यास योग्य हमीभाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतक:यांनी दिला आहे. कांदा व बटाटा शेतक:यांचे नगदी पीक असून, याच पिकाच्या उत्पादनावर शेतक:याच्या संसाराचे आर्थिक अंदाजपत्रक अवलंबून असते. शासनाच्या अशा धोरणामुळे जानेवारी ते मेदरम्यान कांदा हा मातीमोल दरानेच विकला जात आहे. 
शेतक:यांना आधुनिक वखारीत साठा करता येत नसल्याने याचा फायदा व्यापारीवर्गाला होत आहे. त्यामुळे कांदा व बटाटय़ाच्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतक:यांना बाजारभाची शाश्वती देऊन दोन ते तीन हजारांचा हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी केली. (वार्ताहर)
 
4कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तुंच्या यादीत टाकण्याच्या सरकारच्या निर्णयाने शेतकरी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करून कांदा व बटाटय़ाला उत्पादन खर्चाचा विचार करून हमी भाव द्यावा व निर्यातमूल्य घटवावे; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते बाळासाहेब खैरे यांनी दिला आहे. 
4कांदा जीवनावश्यक नसल्याने शासनाने कांद्याचा व बटाटय़ाचा या यादीत समावेश करण्याचा हा निर्णय अपूर्ण माहितीने घेतला आहे. उत्पादक शेतक:यांची कैफियत शासनाने समजून घेतली नाही, हा निर्णय म्हणजे शेतक:यांची अडवणूक करणारा आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.