शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

दादांच्या प्रश्नावर सगळ्यांचीच बोलती बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST

कोरोनाचे निर्बंध सरकारने काढून घ्यावेत, अशी आता फक्त व्यापारी, दुकानदारांचीच इच्छा नाही तर सर्वसामान्यांचेही हेच मत बनत चालले आहे. ...

कोरोनाचे निर्बंध सरकारने काढून घ्यावेत, अशी आता फक्त व्यापारी, दुकानदारांचीच इच्छा नाही तर सर्वसामान्यांचेही हेच मत बनत चालले आहे. एकीकडे लसीकरणाची टक्केवारी वाढत आहे. कोरोना मृत्यूचे आणि कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आता कोरोनासोबत जगण्यास शिकले पाहिजे असे जनमत आहे. लोकप्रतिनिधी हीच भूमिका सरकारच्या कानावर घालत आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार अजूनही कोरोना संसर्गाची तिसरी लाट येईल की काय ही शक्यता गृहीत धरून पावले उचलत आहे. त्यामुळे सरकार आणि सर्वसामान्य यांच्या विचारात अंतर पडले आहे. साप्ताहिक कोरोना आढावा बैठकीत याचे प्रदर्शन होते. सगळ्या बाबी एकामागून एक खुल्या होत असताना पोहण्याचे तलाव आणि अन्य क्रीडा प्रकारांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी मास्क नाही वापरला तर काय परिणाम होतात हे आपण पाहिले आहे. अनलाॅक करताना मास्क वापरणे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे.” स्विमिंग असोसिएशननेही आता स्विमिंग पूल सुरू करण्याची मागणी केलीय. पण मग काय मास्क घालून स्विमिंग करणार का, असा प्रश्नच अजित पवारांनी केला. अर्थातच त्यावर पत्रकार आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचीच बोलती बंद झाली.