शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गाडीमागे आरटीओला डीलरचा ‘मलिदा’

By admin | Updated: October 30, 2014 23:02 IST

आरटीओ कार्यालयामध्ये विविध कामांच्या निमित्ताने येणा:या नागरिकांची एजंटाकडून होणारी पिळवणूक व त्यांचे तेथील अधिका:यांशी असलेले साटेलोटे हे सर्वoुूत आहेच.

दीपक जाधव - पुणो
आरटीओ कार्यालयामध्ये विविध कामांच्या निमित्ताने येणा:या नागरिकांची एजंटाकडून होणारी पिळवणूक व त्यांचे तेथील अधिका:यांशी असलेले साटेलोटे हे सर्वoुूत आहेच. मात्र, तिथल्या अधिकारी व कर्मचा:यांना त्याहीपेक्षा मोठा मलिदा डीलरकडून होणा:या वाहनांच्या नोंदणीमधून मिळतो. अगदी विकल्या जाणा:या प्रत्येक गाडीमागे ठराविक रक्कम पोहोच करावी लागत असल्याची माहिती डीलरच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पुणो शहरामध्ये वेगवेगळया कंपन्यांच्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व जड वाहनांची विक्री करणारे अडीच हजार डीलर व सबडीलर आहेत. त्यांच्याकडून दिवसाला 6क्क् ते 7क्क् वाहनांची दररोज विक्री होते. 
या वाहनांच्या नोंदणीशुल्कातून शासनाला वर्षाला कोटय़वधी रुपयांचा महसूल मिळत आहे, त्याचबरोबर तिथे कार्यरत अधिकारी व कर्मचा:यांचेही उखळ पांढरे होत आहे. 
डीलरच्या प्रतिनिधींनी सांगितले, की शोरूममध्ये येऊन गाडींची तपासणी करणा:या वाहन निरीक्षकांपासून ते सहया करणा:या अधिका:यांर्पयत विशिष्ट रक्कम द्यावी लागते. प्रत्येक वाहनानुसार द्यावयाची रक्कमही ठरलेली आहे. शासकीय शुल्का व्यतिरिक्त स्कूलबस 3 हजार, बस 2 हजार, ट्रक 15क्क्, चारचाकी 5क्क्, दुचाकी 2क्क् असे प्रत्येक गाडीमागे द्यावयाच्या पैशांचे दरपत्रक ठरलेले आहे. 
दररोज सरासरी 6क्क् गाडयांमागे एक हजार रूपये धरले तरी तब्बल 6क् लाख रूपये इतकी मोठी रक्कम होते यावरून किती मोठयाप्रमाणात डिलरकडून आरटीओमध्ये मलिद्याचे वाटप होते याची कल्पना येईल.
 सामाजिक कार्यकर्ते अनंत ढगे म्हणाले, ‘‘डीलरपाठोपाठ दररोज गाडी नावावर करणो, गाडीवरील बँक लोन कमी करून घेणो, बँक लोन चढविणो, परमीट नूतनीकरण करणो या कामांसाठी येणा:या नागरिकांना प्रत्येक अर्जामागे 2क्क् ते एक हजार रूपये द्यावे लागतात.आरटीओमध्ये नागरिकांची सनद लावली 
जावी. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्याला दाद दिली जात नाही. आर्थिक फायद्यासाठीच हा प्रकार सुरू आहे.’’ 
 
काही महत्त्वाची कामे पार पाडण्याचे विशिष्ट टेबल मिळालेले कर्मचारी दिवसाला 2क् ते 25 हजार रूपये घरी घेऊन जातात अशी माहिती या कार्यालयामध्ये काम करणा:या एजंटांनी दिली. त्यांनी सांगितले की, ‘आम्हांला लिपिकापासून ते अधिका:यांर्पयत प्रत्येक अर्जामागे पैसे पोहचवावे लागतात. त्यामुळे काम घेऊन नागरिकांकडून शुल्कापेक्षा जास्त पैसे घ्यावे लागतात. नागरिकांनी दिलेल्या पैशांचे हे वाटप केल्यानंतर आम्हांला खूपच कमी पैसे मिळतात. अधिकारी व कर्मचा:यांना मोठे पगार आहेत. आमचे पोट मात्र या कमिशनवरच आहे.’’