शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयाअभावी ऊसतोडणी कामगारांचा संप सुरूच

By admin | Updated: October 27, 2014 22:50 IST

अजून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा साखर हंगाम लांबला आहे.

सोमेश्वरनगर : नोव्हेंबर महिना उजाडण्याची वेळ आली, तरीही अजून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा साखर हंगाम लांबला आहे. अजून राज्यात नवीन सरकार स्थापन न झाल्याने त्यांच्या संपाचे घोंगडे अजून भिजतच पडले आहे.  
ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्र राज्य तोडणी व वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांनंतर चालू झालेली आचासंहिता त्यानंतर निवडणुका व आता सरकार स्थापनेला होत चाललेला उशीर यामुळे संपाचे घोंगडे भिजत पडले आहे. नवीन सरकारस्थापन न झाल्याने संपाबाबत चर्चा कोणाशी करायची, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिका:यांना पडला आहे. 
 यामध्ये कारखाना व संघटना यांच्यातील सामंजस करार संपून गेला आहे, ऊसतोडणी कामागरांना ऊसतोडणी मध्ये वाढ करावी, डिङोलचे दर वाढल्याने वाहतूकीमध्ये वाढ करावी, मुकादामांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, राज्यातील प्रत्येक कारखान्याने ऊसतोडणी कामागरांचा दोन लाख रूपयांचा विमा उतरावा, मुकादमांच्या 2क् टकके फरक बीलातील कमिशन द्यावे, ऊसातोडणी कामागरांच्या मुलांना निवासी आश्रमशाळा चालू कराव्यात, करारानुसार टायर बैलगाडीवर 1क् टकके कमिशन आकरणी ठरलेली असताना कारखाने 2क् टकके आकरतात. उर्वरीत पैसे परत मिळावेत. ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्याकडून कपात केला जाणारा 2 टकके प्राप्तीकर करू नये, ऊसतोडणी कामगारांना शासनाने पककी घरे बांधून द्यावीत, त्यांना अडय़ाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईट पुरवावी, मुकादमांना राज्यशासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात यावीत. ऊसतोडणी कामगरांच्या मुलांना शासकीय व निम शासकीय क्षेत्रत नोकरीत आरक्षण द्यावे, या ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या आहेत. 
दरम्यान, गळीत हंगामाबाबत अनिश्चितता वाढल्याने  कारखानदार व ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. चालू वर्षी राज्यात ऊसाचे क्षेत्र जादा असून राज्यातील साखर कारखान्यांपुढे सुमारे 8क्क् ते 85क् लाख टनांच्या आसपास ऊसगाळपाचे उदिष्ट आहे. त्यासाठी कारखाने लवकर सुरू होणो अत्यंत गरजेचे आहे. गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांनी 675 लाख टन ऊसाचे गाळप केले होते. 
 
4येणा:या हंगामात मात्र गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत एक लाख ते  दीड लाख टन उसाचे जादा गाळप करावे लागणार आहे. तसेच,पुणो जिल्ह्यातील 16 कारखान्यांपुढे 9क् ते 95 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
4 घोडगंगा व विघ्नहर कारखाने चालू झाले आहेत. मात्र इतर कारखाने संपामुळे अजून  चालू झाले नाहीत. त्यामुळे संप मिटण्यासाठी  आठ दिवस तरी लागतील. त्यामुळे ऊसतोडणी कामागर कारखान्यावर येण्यास 1क् नोव्हेंबर उजाडू शकते. कारखाने, शेतकरी व ऊसतोडणी कामगरांचाही तोटा होणार आहे. 
4चालू वर्षी अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रत ऊसाचे जादा क्षेत्र असल्याने कारखाने मे महीन्यार्पयत चालण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच थंडी संपताच मार्च महीन्यानंतर कारखाना व ऊसतोडणी कामागरांना प्रत्येक दिवस जिकरीचा ठरतो.
4 उन्हाच्या झळया वाढल्याने ऊसातेडणी कामागरांकडून अपेक्षीत ऊसाची तोड होत नाही. परीणामी कारखान्यांवर कमी प्रमाणात ऊस येऊन हंगाम लांबतो. तसेच एप्रिल महिन्यांनंतर कामगार ऊस तोडणीसाठी शेतक:यांकडून जादा पैशाची 
मागणी करतात.