शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयाअभावी ऊसतोडणी कामगारांचा संप सुरूच

By admin | Updated: October 27, 2014 22:50 IST

अजून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा साखर हंगाम लांबला आहे.

सोमेश्वरनगर : नोव्हेंबर महिना उजाडण्याची वेळ आली, तरीही अजून ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांच्या संपाबाबत तोडगा न निघाल्याने राज्यातील अनेक साखर कारखान्यांचा साखर हंगाम लांबला आहे. अजून राज्यात नवीन सरकार स्थापन न झाल्याने त्यांच्या संपाचे घोंगडे अजून भिजतच पडले आहे.  
ऑगस्ट महिन्यापासून महाराष्ट्र राज्य तोडणी व वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. मात्र त्यांनंतर चालू झालेली आचासंहिता त्यानंतर निवडणुका व आता सरकार स्थापनेला होत चाललेला उशीर यामुळे संपाचे घोंगडे भिजत पडले आहे. नवीन सरकारस्थापन न झाल्याने संपाबाबत चर्चा कोणाशी करायची, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिका:यांना पडला आहे. 
 यामध्ये कारखाना व संघटना यांच्यातील सामंजस करार संपून गेला आहे, ऊसतोडणी कामागरांना ऊसतोडणी मध्ये वाढ करावी, डिङोलचे दर वाढल्याने वाहतूकीमध्ये वाढ करावी, मुकादामांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, राज्यातील प्रत्येक कारखान्याने ऊसतोडणी कामागरांचा दोन लाख रूपयांचा विमा उतरावा, मुकादमांच्या 2क् टकके फरक बीलातील कमिशन द्यावे, ऊसातोडणी कामागरांच्या मुलांना निवासी आश्रमशाळा चालू कराव्यात, करारानुसार टायर बैलगाडीवर 1क् टकके कमिशन आकरणी ठरलेली असताना कारखाने 2क् टकके आकरतात. उर्वरीत पैसे परत मिळावेत. ऊसतोडणी व वाहतूकदार यांच्याकडून कपात केला जाणारा 2 टकके प्राप्तीकर करू नये, ऊसतोडणी कामगारांना शासनाने पककी घरे बांधून द्यावीत, त्यांना अडय़ाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी व लाईट पुरवावी, मुकादमांना राज्यशासनाच्या कामगार विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात यावीत. ऊसतोडणी कामगरांच्या मुलांना शासकीय व निम शासकीय क्षेत्रत नोकरीत आरक्षण द्यावे, या ऊस तोडणी कामगारांच्या मागण्या आहेत. 
दरम्यान, गळीत हंगामाबाबत अनिश्चितता वाढल्याने  कारखानदार व ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. चालू वर्षी राज्यात ऊसाचे क्षेत्र जादा असून राज्यातील साखर कारखान्यांपुढे सुमारे 8क्क् ते 85क् लाख टनांच्या आसपास ऊसगाळपाचे उदिष्ट आहे. त्यासाठी कारखाने लवकर सुरू होणो अत्यंत गरजेचे आहे. गेल्या हंगामात राज्यातील कारखान्यांनी 675 लाख टन ऊसाचे गाळप केले होते. 
 
4येणा:या हंगामात मात्र गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत एक लाख ते  दीड लाख टन उसाचे जादा गाळप करावे लागणार आहे. तसेच,पुणो जिल्ह्यातील 16 कारखान्यांपुढे 9क् ते 95 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
4 घोडगंगा व विघ्नहर कारखाने चालू झाले आहेत. मात्र इतर कारखाने संपामुळे अजून  चालू झाले नाहीत. त्यामुळे संप मिटण्यासाठी  आठ दिवस तरी लागतील. त्यामुळे ऊसतोडणी कामागर कारखान्यावर येण्यास 1क् नोव्हेंबर उजाडू शकते. कारखाने, शेतकरी व ऊसतोडणी कामगरांचाही तोटा होणार आहे. 
4चालू वर्षी अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रत ऊसाचे जादा क्षेत्र असल्याने कारखाने मे महीन्यार्पयत चालण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच थंडी संपताच मार्च महीन्यानंतर कारखाना व ऊसतोडणी कामागरांना प्रत्येक दिवस जिकरीचा ठरतो.
4 उन्हाच्या झळया वाढल्याने ऊसातेडणी कामागरांकडून अपेक्षीत ऊसाची तोड होत नाही. परीणामी कारखान्यांवर कमी प्रमाणात ऊस येऊन हंगाम लांबतो. तसेच एप्रिल महिन्यांनंतर कामगार ऊस तोडणीसाठी शेतक:यांकडून जादा पैशाची 
मागणी करतात.