शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अकरावी प्रवेशप्रक्रिया आज संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 05:08 IST

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी तब्बल चार महिने सुरू असलेली केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अखेर सोमवारी (दि. २५) संपणार आहे.

पुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी तब्बल चार महिने सुरू असलेली केंद्रीय प्रवेशप्रक्रिया अखेर सोमवारी (दि. २५) संपणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सोमवारी अखेरची संधी असून त्यानंतर ही प्रक्रिया बंद केली जाणार असल्याचे प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविली जात आहे. नियमित चार फेºयांसह दोन विशेष फेºया व एक प्रथम प्राधान्य फेरी अशा एकूण सात फेºया झाल्या आहेत.सध्या प्रथम प्राधान्याची दुसरी फेरी सुरू असून त्याअंतर्गत प्रवेश घेण्याची सोमवारी अखेरची मुदत आहे. या फेरीत दि. १९ ते २४ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लिक करून रिक्त जागेवर आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रवेशाची लिंक बंद होणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ दिलीजाणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.