शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कान्हूर मेसाई येथील अकरा विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

कोविडच्या संसर्गामुळॆ ही परीक्षा उशिरा झाली. तरीही अभ्यासातील सातत्य व शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन यामुळे या परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश ...

कोविडच्या संसर्गामुळॆ ही परीक्षा उशिरा झाली. तरीही अभ्यासातील सातत्य व शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन यामुळे या परीक्षेत ११ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामध्ये प्रतीक विलास खैरे (१२५ गुण), प्रवीण तान्हाजी खैरे(१२१ गुण), ऋतुजा मच्छिंद्र दळवी (११९ गुण), ओंकार पंडित उकिर्डे व जयश्री रामदास दळवी (११८ गुण), ओम किसन हरपुडे (११७ गुण) मिळवून विषेश पारितोषिकासाठी पात्र ठरले आहेत. तालुका पारितोषिक धनश्री कैलास नाणेकर (१०७ गुण) व धनश्री धनंजय जाधव (१०७ गुण) यांनी मिळविले आहे. आनम मतीन तांबोळी (१०३ गुण) हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना यशवंत टकले, धनंजय तळोले, सीताराम मोहिते, अविनाश दौंडकर, साहेबराव आंधळे, दगडू दंडवते, बेबीनंदा केंदळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक रामकृष्ण पुंडे यांनी रोख १२०० रुपये देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष जी. के. पुंडे माजी अध्यक्ष भास्करराव पुंडे व ग्रामपंचायत कान्हूर मेसाईच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

--