शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बिजली...! सौरप्रकाशात उजळली पदरवाडी

By admin | Updated: May 5, 2017 02:22 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन

कांताराम भवारी /  डिंभेश्रीक्षेत्र भीमाशंकरपासून सुमारे ५ किमीवर पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर खोल डोंगरदरीत वसलेल्या पदरवाडीला रिचर्स फाउंडेशन व आखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून येथील प्रत्येक घरात सौरदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे वर्षानुवर्षे अंधारात जीवन कंठणाऱ्या येथील आदिवासींची घरे सौर प्रकाशाच्या उजेडात उजाळून निघाली आहेत.श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पश्चिमेला खोल दरीत सुमारे १४ ते १५ आदिवासींची घरे असणारी पदरवाडी. भीमाशंकर अभयारण्यातून रास्ता काढत या वस्तीवर जावे लागते. खालच्या बाजूने उंच कोकण कडा व वरील बाजूनेही डोंगराचा मोठा भाग मध्येच निर्माण झालेल्या माचीमध्ये (डोंगराचा सपाट भाग) गेल्या अनेक वर्षांपासून पदरवाडीची लोक आपले जीवन कंठीत आहे. या वस्तीवर जाण्यासाठी कोणत्याच बाजूने रस्ता नाही व भविष्यात होण्याची चिन्हे नाहीत. उदरनिर्वाहासाठी येथील नागरिकांना सुमारे पाच कि.मी.चढन चढून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे यावे लागते.शिडीचा घाट उतरून येथील गावकरी खाली कोकणात जातात. खोल दरीतून उतरण्यासाठी येथे पायऱ्या पायऱ्यांची शिडी लावण्यात आली असून येथून ये-जा करणे अतिशय धोकादायक आहे. मुंबई व कोकणमार्गे काही पर्यटक भीमाशंकरला येण्यासाठी याच शिडी मार्गाचा वापर करत असताना पाहावयास मिळते.दुर्गम भागात वसलेल्या या पदरवाडीस वर्षानुवर्षापासून लाईटची कोणत्याच प्रकारची सोय नसल्याने पदरवाडीची जनता अंधारात दिवस काढत होती. काही वर्षापूर्वी येथे सौर प्रकाशावर चालणारे दिवे बसविण्यात आले होते. मात्र, प्रत्येक घरात लाईट नव्हती. रिसर्च फौंडेशन पुणे यांच्या माध्यमातून १ मे रोजी महाराष्ट्र व कामगारदिनाचे औचित्य साधून येथील १४ घरांमध्ये सौर दिवे बसण्यिात आले आहेत.यामुळे वर्षानुवर्षे अंधकारमय जीवन कंठणाऱ्या पदरवाडीच्या नशिबी असणारा अंधकारमय जीवन काही अंशी प्रकाशमय होण्यास मदत झाली आहे.