शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

केशवनगर भागात विजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच ...

केशवनगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. अगदी सकाळच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच केशवनगर भागास एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात उन्हाळाही आहे. हा पाणीपुरवठा सकाळच्या वेळेतच होत असतो. नेमके याच वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे.

तसेच केशवनगर भागात अनेक वर्कर वर्क फ्रॉम होम शिपमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे संगणक चालू करण्यासाठी विजेचीच गरज असते. वीजपुरवठा खंडित झाल्यावर येथील नागरिक महावितरणच्या मुंढवा केशवनगर भागासाठी नेमण्यात आलेले कर्मचाऱ्यांना संपर्क केल्यास हा क्रमांक कायमच बिझी, नाहीतर बंद अशा अवस्थेत असतो. परिणामी नागरिक उपकार्यकारी अभियंता तसेच अतिरिक्त अभियंता यांच्याशी संपर्क साधतात.

मात्र, त्यांना हे अधिकारी अतिशय अरेरावीच्या भाषेत उत्तरे देत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तरी येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिन्मय वाईकर यांनी केली आहे. तसेच या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिक सोमनाथ गायकवाड यांच्यासह इतर नागरिकांनी दिला आहे.

यासंदर्भात महावितरण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.