शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अठराशे रिक्षाचालकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:10 IST

बारामती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना ...

बारामती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील संगणकीय अभिलेखानुसार वाहन ४.० या प्रणालीवर जवळपास १ हजार ८०९ नोंदणीकृत रिक्षा परवानाधारक आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रिक्षा परवानाधारकांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा करण्याबाबतची माहिती परिवहन विभागाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरिता रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. सर्व रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी तत्काळ जोडणी करून घ्यावे, जेणेकरून सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना वेळेवर अदा करता येईल. त्याचप्रमाणे सदर प्रणाली तयार झाल्यानंतर उपरोक्त संकेतस्थळावर त्याची माहिती प्रदर्शित करण्यात येईल, जेणेकरून सर्व रिक्षा बांधवांना त्याचा फायदा घेणे शक्य होईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.